छत्रपती शाहूमहाराजांचे पंतप्रधान म्हणून श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दिल्लीपर्यंत मराठी साम्राज्याची वचक बसवली. राघोबादादांनी तर अटकेपर्यंत झेंडे रोवले. त्यानंतरचे झालेले पेशव्यांनीही अनेक मैदाने गाजवली. पानिपतसारख्या युद्धातही आपली मान ताठ ठेवली. पेशव्यांच्या कारकिर्दीतून अनेक वाडे, मंदिरे ही निर्माण झाली. अशा काहींची ओळख येथे देत आहे. १८१८ साली दुसºया बाजीरावच्या कारकिर्दीत शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला गेला. अशा या ‘पेशवे’ घराण्याविषयी या पानात...
मी वाचलेली काही ऐतिहासिक पुस्तकांतील संदर्भ घेऊन बाजीरावांविषयी काही मुद्दे मांडले आहेत. ‘ध’ चा ‘मा’ झाल्यास जरूर कळवा.
No comments:
Post a Comment